दरवर्षी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या व्याख्यानांचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रातील तसेच भारतातील विविध शास्त्रज्ञ, प्राध्यापक यांना आमंत्रित करण्यात येते. कोरोना काळामध्ये ऑनलाइन सिरीजचे पण विविध विषयावर आयोजन करण्यात आले होते. या सिरीजचा संपूर्ण महाराष्ट्रातील व भारतातील विद्यार्थ्यांनी यावर्षी उपयोग घेतला.